• अजय-अतुलचा मराठमोळा ठेका

    मागच्या शतकामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये मराठी संस्कृतीचं चित्रण फारसं नसायचं आणि असलंच तर फार केविलवाणं असायचं. उदा. १९७८ चा ‘गमन’ हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यात आणि तिथे लोक अवधीच्या जवळ जाणारी एक बोलीभाषा बोलतात. मग गुलाम हसन (फारूक शेख) मुंबईला येतो. इथे तो लालूलाल तिवारी (जलाल आगा) आणि त्याची मैत्रीण यशोधरा…


  • ‘राग दरबारी’चं मर्मभेदी व्यंग

    श्रीलाल शुक्ल यांची कादंबरीवरची पकड जबरदस्त आहे. कोणतंही वर्णन कंटाळवाणं होत नाही. प्रत्येक पात्राचं बारकाईने अचूक व्यक्तिचित्र उभं करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वाचताना गोनीदांच्या कादंबर्‍यांमधील कोकणी गावकरी आठवतात.


  • जपानी बटर राईस? छे! हा तर आपला तूप भात

    या दोन्ही मालिकांमध्ये जपानी संस्कृती, विशेषतः त्यांची आस्वाद घेण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. आपली भारतीय खाद्यसंस्कृतीही समृद्ध आहे पण आपल्याकडे अशी मालिका किंवा चित्रपट बनल्याचे आठवत नाही. जर कुणी बनवलाच तर त्यात इतर फाफटपसारा इतका असतो की पदार्थाचा आस्वाद घ्यायचे कुठेतरी राहून जाते.